हे व्यवहाराचे गाठोडे नाही पेलवत गरिबाले,
भावनांना मारून मोठे कष्ट सोसवत जाचाले.
राबतो एका भाकरीसाठी कोरडं त्या जीवाले,
हाल हाल सोसण्या साठी च का जन्म लाभले.
सुशांत च्या केसचे देशभर धिंडोरे,
शेतकरी नसता तर घ्या लागले असते कटोरे.
अरे पिकाले कधी भाव नाही देले,
अन पार्टीत पाहिजे नेत्याले दारूचे पेले.
वरून सरकार घेतायत भ्रष्टाचाराची ढेकरे,
आता तरी घ्या हो आम्हा शेतकऱ्याची दखले.
-मृणाल येवतकर
7721096236
4 comments:
Very nice mrunal
Thanks guru
Mst bhau
Suprbbb
Post a Comment